शेतकऱ्याचा असूड ई-बुक साहित्यिक जोतीराव गोविंदराव फुले
महात्मा जोतीराव फुले ह्यांनी १८ जुलै १८८३ रोजी पूर्ण केलेले हे लेखन केले. या पुस्तकात शेतकर्यांचे राहाणीमान व जीवनमान उंचवण्यासाठी व आत्महत्या टाळण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। सत्यशोधक समाजाचे संस्थापक ,स्त्री शिक्षणाचे प्रेरणा स्त्रोत , थोर समाजसुधारक ,आद्य शिवशाहीर , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले